मी योद्धा आहे, जखमांची क्षिती बाळगून भागायचं नाही, जन्मा बरोबरचं सुरु झालेल हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलं पाहिजे, त्यातच माझ्या जीवनाचं यश सामवल आहे.
बहुतेकांना संभाजी आणि नंतर राजाराम पर्यंतच इतिहास माहित असतो मला मायबोली वर राजाराम ते पेशवे पर्यंतच्या इतिहासाची माहिती मिळाली त्याची लिंक इथे देत आहे